अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अशोकोत्सव – २०२५ उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये अशोकोत्सव २०२५ हीआंतरमहाविद्यालयीन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेसाठी विकसित भारतामध्ये तरुणांची भूमिका ही संकल्पना होती. ११ वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी…
Read More...

सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलनाचा जल्लोष

नाशिक : प्रतिनिधी सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमिक विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य सोहळा सायंकाळी शाळेच्या प्रांगणात उत्साहात झाला. द ग्रिंच या जागतिक प्रसिद्ध कथानकावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी…
Read More...

युडब्ल्यूसीईसीत वार्षिक महोत्सव `लिट्ल स्टार्स विथ ग्रेट व्हॅल्यूज –लहान पावलांतून मोठा बदलʼ…

नाशिक : प्रतिनिधी अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीच्यावतीने आयोजित वार्षिक सभेचा आकर्षक समारंभ `लिट्ल स्टार्स विथ ग्रेट व्हॅल्यूज –लहान पावलांतून मोठा बदलʼ या कल्पनेवर आधारित होता. आत्मविश्वास वाढवणे, संघभावना विकसित करणे आणि व्यासपीठावर न…
Read More...

सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे

नाशिक  : प्रतिनिधी सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमिक विभागात वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात झाले. सायंकाळी ५.३० वाजता शाळेच्या प्रांगणात सुरू झालेल्या या कार्यक्रमाला पालक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.…
Read More...

युडब्ल्यूसीईसीत चिमुकल्यांचा क्रीडादिन उत्साहात

नाशिक :  प्रतिनिधी अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये क्रीडादिन उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांना आपली क्रीडाक्षमता, टीमवर्क आणि क्रीडाभाव दाखवण्यासाठी ही एक उत्तम संधी ठरली. विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये उत्साहाने…
Read More...

अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनतर्फे संविधान दिनानिमित्त मूलभूत अधिकारांवरील व्याख्यानाचे आयोजन

नाशिक : प्रतिनिधी अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये संविधान दिनानिमित्त कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट भारतीय राज्यघटनेचा स्वीकार दिन (२६ नोव्हेंबर १९४९) स्मरणात ठेवणे, तसेच विशेषतः उद्देशिका आणि मूलभूत अधिकारांबाबत…
Read More...

निष्काम कर्म : शान्तिपूर्ण जीवन हेतु गीता का रहस्य

श्रीमद्भगवद्गीता युद्धभूमि पर घटित भगवान् श्रीकृष्ण और अर्जुन के मध्य एक संवाद है। परन्तु इसका वास्तविक सन्देश केवल युद्ध के विषय में ही नहीं अपितु यह भी है कि प्रत्येक दिन बुद्धिमानीपूर्वक कैसे जीवन व्यतीत किया जा सकता है। इसकी सर्वाधिक…
Read More...

निष्काम कर्म: अशांत जगात मन:शांती मिळवण्यासाठी गीतेतली गुरूकिल्ली

भगवद्गीता हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील रणांगणावर घडलेला संवाद आहे. परंतु, तिचा खरा संदेश केवळ युद्धाविषयी नसून, दररोज विवेकपूर्वक कसे जगावे याबद्दलही आहे. त्यातील एक अत्यंत सामर्थ्यशाली शिकवण म्हणजे निष्काम कर्म: फळांची आसक्ती न…
Read More...

म्हसरूळला स्वराज्य परिवारातर्फे संविधान दिन उत्साहात साजरा

नाशिक  : प्रतिनिधी म्हसरूळ येथील स्वराज्य परिवाराच्या कार्यालयामध्ये संविधान दिनानिमित्त कार्यक्रम झाला. स्वराज्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे व महिला प्रमुख रेखा नेहरे यांनी याचे आयोजन केले होते. यावेळी भारतरत्न…
Read More...