भारतातील दोन महान संत, स्वामी श्री युक्तेश्वर गिरी व श्री श्री परमहंस योगानंद यांचे महासमाधी दिवस

भारतातील दोन महान संतांच्या महासमाधीचे वर्धापनदिन दरवर्षी मार्च महिन्यात साजरे केले जातात. ‘द होली सायन्स’ या कालातीत अभिजात पुस्तकाचे लेखक, स्वामी श्री युक्तेश्वर गिरी, यांनी 9 मार्च 1936 रोजी, पुरी, ओडीशा येथे आपल्या पार्थिव देहाचा त्याग…
Read More...

अशोका शिक्षणशास्र महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी                                                         ज्येष्ठ्य कवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक…
Read More...

लोकमान्य विद्यालयात गीतगायन कार्यक्रम संपन्न

नाशिक : प्रतिनिधी लोकमान्य विद्यालयात गीत गायन कार्यक्रम झाला. मराठीतील प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, शांता शेळके, आशा गवाणकर, ग. ह. पाटील यांच्या प्रसिद्ध निवडक कवितांचे सुश्राव्य गायन संस्थेतील शिक्षिकांनी केले.…
Read More...

साई संजीवनी योगा चषक जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी मालेगाव येथील साई संजीवनी निसर्गोपचार केंद्र व सोहम योगा अकॅडमी यांचा संयुक्त विद्यमानाने साई संजीवनी योगा चषक जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा नुकतीच झाली. तालुका क्रीडा संकुल, मालेगाव येथे ही स्पर्धा झाली. यात 135…
Read More...

नंदुरबार येथे जिजामाता बी. एड. महाविद्यालयात रोगमुक्त भारत अभियान शिबिर संपन्न

नंदुरबार : प्रतिनिधी नवापूर येथील जोशाबा सरकार युवा मंडळ व जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नंदुरबार यांच्या संयोजनाने येथील जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयात निसर्गोपचार शिबिर नुकतेच झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य…
Read More...

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अपूर्व विज्ञान…

नाशिक : प्रतिनिधी शिंदे (ता. जि. नाशिक) येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अपूर्व विज्ञान मेळावा झाला. यात बालशास्त्रज्ञांचे प्रयोग, रांगोळी, विज्ञान नाटिका, प्रश्नमंजुषा, चित्रकला अशा…
Read More...

आता सर्वांना जोडणारा धागा हवा !

सकारात्मकतेने विचार केला असता असे लक्षात येते की भारतातील वैदिक धर्माचा पाया जोडण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे. भारतीय राज्यकर्त्यांनी इतर परकीय राज्यकर्त्याप्रमाणे इतरत्र जाऊन आक्रमणे केली नाहीत. या उलट त्यांनी सर्वधर्म स्वीकारभाव ठेउन…
Read More...

मराठा महासंघाच्या कळवण तालुका अध्यक्षपदी नंदू पगार

नाशिक, (वा.) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कळवण तालुका अध्यक्षपदी नंदू काशिनाथ पगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे व केंद्रीय कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर…
Read More...

प्राचीन उपचार पद्धतीने रोगमुक्त जीवनशैली प्राप्त : डाॅ. तस्मीना शेख

नाशिक : प्रतिनिधी खरे तर निसर्गास अनुकूल जीवनशैली प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. मात्र, तसे न होता धावपळीमुळे तणाव वाढला. त्यातून रोग बळावले. या पार्श्वभूमीवर प्राचीन उपचार पद्धती म्हणजेच निसर्गोपचाराने रूग्णांना परत निसर्गाशी जोडली जाणारी…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : अस्थमा

अस्थमा आजार :              ‘ दमा ’ हा आजार एकदा रुग्णाला जडला की रुग्णाचा चांगला दम काढतो. असा हा दमा ज्याला दम लागणे. धाप लागणे श्वास घेण्यास मोठा अडथळा निर्माण होणे. वर्षानुवर्ष औषध उपचार घेऊनही. न दमणारा आजार म्हणजे दमा या आजारास…
Read More...