Browsing Category
अध्यात्म
तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशनतर्फे तीन शिबिरांचे आयोजन
नाशिक, (वा.)
तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशन अर्थात हॅप्पी थॉटस या सेवाभावी संस्थेतर्फे ऑनलाईन महाआसमानी परमज्ञान शिबीर होणार आहे. संस्थापक सरश्री यांच्या शिकवणीवर आधारित मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पहिले शिबीर हे बुनियादी सत्य…
Read More...
Read More...
तेजगुरु सरश्री यांचा आध्यात्मिक प्रवास
`टीजीएफʼचे संस्थापक "सरश्री" यांचा अध्यात्मिक प्रवास त्यांच्या बालपणापासूनच सुरु झाला होता. बालपणी त्यांना अनेक प्रश्न पडायचे जसे,
कर्म हे माणसाच्या जन्माचं, दुःखाचं कारण सांगितलं जातं, मग माणसाचा पहिला जन्म कोणत्या कर्मामुळे झाला?…
Read More...
Read More...
तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशन…संपूर्ण ज्ञानप्रवास
तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशन अर्थात हॅप्पी थॉटस ही एक सेवाभावी संस्था आहे. समाजातील विविध वयोगटातील व्यक्तींसाठी जीवनाच्या प्रमुख स्तरावर मार्गदर्शनाचे कार्य करीत आहे. तिच्या ज्ञान प्रवासात ISO 9001: 2008 या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित केले आहे.…
Read More...
Read More...
तेजज्ञान फाउंडेशनतर्फे आज (रविवार, दि.23) कार्यक्रम
नाशिक : प्रतिनिधी
तेजज्ञान फाउंडेशनमार्फत आज (रविवार, ता. २३) 'जीवन का जादू और जीने की शक्ति' या ऑनलाइन विशेष कार्यक्रमाचे मोफत आयोजन केले आहे. दुपारी १ ते ३:३० यावेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात 'कैसे करें भविष्य की चिंता को हॅलो, हाय…
Read More...
Read More...
मनातील दोष साफ करण्यासाठीच संत गाडगेबाबा अवतीर्ण : प्रा. राज सिन्नरकर
नाशिक : प्रतिनिधी
संतांनी समाजात महान काम करून ठेवले आहे. गुरू म्हणतात, संत हे देवाने पाठवलेले आहेत. त्याप्रमाणेच समाजातील, परीसरातील व मनातील कचरा कसा साफ करायचा, हे सांगण्यासाठीच राष्ट्रसंत गाडगे महाराज अवतीर्ण झाले होते, असे…
Read More...
Read More...
भक्ती केल्याने अंतःकरण शुद्धी अन् शांती मिळते : स्वामी अद्वैतानंदजी
नाशिक : प्रतिनिधी
मनुष्याने जीवनात भक्ती का करावी ? भक्ती केल्याने अंतःकरण शुद्ध होऊन शक्ती व शांती प्राप्त होते, असे निरुपण प. पू. स्वामी अद्वैतानंदजी यांनी केले.
चिन्मय मिशन, चिंचबन येथे आयोजित भागवद्गीतेच्या १२ व्या अध्यायाच्या…
Read More...
Read More...
चिन्मय चेतना आश्रमातर्फे पंचवटीत आजपासून ज्ञानयज्ञ
नाशिक : प्रतिनिधी
चिन्मय चेतना आश्रमातर्फे मंगळवारपासून (दि.7) ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्वामी अद्वैतानंदजी मार्गदर्शन करणार आहेत. `भक्तांचे लक्षण' या विषयाचे ते विवेचन करतील. संध्याकाळी ५:३० ते ७ वाजेदरम्यान हा उपक्रम असेल.…
Read More...
Read More...
संतांचे जीवन दीपस्तंभासारखे : डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
नाशिक : प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा हा परम मांगलिक सोहळा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजात धर्म, भक्ती, निती, वैराग्य, विवेक आणि ज्ञान यांची पेरणी केली. समाजपयोगी, समाजहिताच्या गोष्टी संतांनी केल्या आहेत.…
Read More...
Read More...