Browsing Category
अध्यात्म
मनातील दोष साफ करण्यासाठीच संत गाडगेबाबा अवतीर्ण : प्रा. राज सिन्नरकर
नाशिक : प्रतिनिधी
संतांनी समाजात महान काम करून ठेवले आहे. गुरू म्हणतात, संत हे देवाने पाठवलेले आहेत. त्याप्रमाणेच समाजातील, परीसरातील व मनातील कचरा कसा साफ करायचा, हे सांगण्यासाठीच राष्ट्रसंत गाडगे महाराज अवतीर्ण झाले होते, असे…
Read More...
Read More...
भक्ती केल्याने अंतःकरण शुद्धी अन् शांती मिळते : स्वामी अद्वैतानंदजी
नाशिक : प्रतिनिधी
मनुष्याने जीवनात भक्ती का करावी ? भक्ती केल्याने अंतःकरण शुद्ध होऊन शक्ती व शांती प्राप्त होते, असे निरुपण प. पू. स्वामी अद्वैतानंदजी यांनी केले.
चिन्मय मिशन, चिंचबन येथे आयोजित भागवद्गीतेच्या १२ व्या अध्यायाच्या…
Read More...
Read More...
चिन्मय चेतना आश्रमातर्फे पंचवटीत आजपासून ज्ञानयज्ञ
नाशिक : प्रतिनिधी
चिन्मय चेतना आश्रमातर्फे मंगळवारपासून (दि.7) ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्वामी अद्वैतानंदजी मार्गदर्शन करणार आहेत. `भक्तांचे लक्षण' या विषयाचे ते विवेचन करतील. संध्याकाळी ५:३० ते ७ वाजेदरम्यान हा उपक्रम असेल.…
Read More...
Read More...
संतांचे जीवन दीपस्तंभासारखे : डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
नाशिक : प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा हा परम मांगलिक सोहळा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजात धर्म, भक्ती, निती, वैराग्य, विवेक आणि ज्ञान यांची पेरणी केली. समाजपयोगी, समाजहिताच्या गोष्टी संतांनी केल्या आहेत.…
Read More...
Read More...